हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. Content:1.वटसावित्री व्रताची तिथी2.वटसावित्रीच्या पूजा साहित्य3.वटसावित्रीच्या पूजा विधी4.वटसावित्रीच्या पूजा का करावी??5.वट सावित्रीची प्रार्थना.6.वट सावित्री ची कथा.7.वटपोर्णिमेचे उखाणे8.वटपौर्णिमेची रांगोळी9.वटपौर्णिमेच्या शुभेच्छा
Do you have any collections? Yes…. म्हणजे हो.. खूप साऱ्या कथांचे collection आहे,खूप सारे पुस्तक आहेत,जे वेळोवेळी स्वतःमध्ये मंत्रमुग्ध होयला मदत करतात.. विचारांचे collection आहे,जे वेळोवेळी उपयोगी पडतंय…
सुंदर आणि अगदी निरोगी त्वचा कोणाला आवडत नाही???सगळयांना असं वाटत की माझा चेहरा,सुंदर आणि अगदी कोणतेही डाग नसलेला पाहिजे… अगदी पिंपल्स तर लांब पण रंगाचा टोन पण एकसारखा पाहिजे.. डोळ्यांखाली काळेपणा नको आणि हो,ओठाच्या बाजूला आणि हुनवटीवर तर अजिबात काळे पॅच नकोच… सुंदर त्वचेसाठी करायचे काय??? एवढे सगळे व्हिटॅमिन आहेत आणि त्याचे एवढे सगळे फायदे
Wow! When the weather is nice… cool name na☺️☺️…. हो,जस नाव तसंच अगदी!!! पण आहे काय हे नेमकं… तर नुकतीच माझ्या पाहण्यात आलेली भन्नाट अशी,एक सिरीज… हो पण ही आहे कोरियन… आणि अर्थातच ती चार भाषांमध्ये आहे…. आणि आपल्या सगळ्यांना समजेल अशी हिंदी मध्ये आहे… पण पाहायची कुठे??? तर त्या साठी सगळा ब्लॉग वाचवा लागेल
Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा⬇️⬇️⬇️ https://youtube.com/@Inspireinmarathee स्वराज्याचे स्वप्न बघणाऱ्या आणि फक्त बघणाऱ्याच नाही तर ते सत्यात देखील उतरवणाऱ्या, राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ यांचा 12 जानेवारी हा जन्मदिवस राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्याचे स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्यात उतरवलं, जर जिजामाता नसत्या तर कदाचित हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ शकलं नसतं. राजमाता, स्वराज्यजननी माँसाहेब जिजाऊ
3 जानेवारी,हा सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ओळखला जातो.त्यांचा जीवनप्रवास खालील व्हिडिओ मध्ये अगदी योग्यरीतीने दिला आहे.. अगदी तुम्ही निवांत लिहून पण काढू शकता… तसेच शाळेतील भाषणांमध्ये ही म्हणू शकता.. निबंध स्पर्धेत ही उत्तम रित्या लिहिता येण्यासारखा आहे. खालील लिंक वर क्लिक करा आणि Channel ला subscribe पण करा..
सगळं शून्य आहे,असं म्हणून सुरवात करायची..संकल्प हे मोडण्यासाठी मुळीच नसतात..संकल्प म्हणजे,आपल्याला ठरवलेली एक संधी असते.. जे आपल्याला मनाप्रमाणे आणि त्यातून फक्त चांगलंच होणार आहे..जस की झाड लावल्यानंतर त्याची गोड फळं खायला मिळणारच ,हे नक्की असते…. अगदी तसंच…एवढी चांगली संधी आहे,जून जे झालं ते,सगळं सोडून.. विसरून… नवीन सुरवात करणार आहोत….2022 संपल,त्याच्या सोबत सगळं जुनं काही होत,ते
कोणत्या घटनेची बातमी करायची…. आणि त्या बातमीला कथा कशी साकारायची… याच उत्तम उदाहरण म्हणजे भारतीय संविधानाचा चौथा स्तंभ..तो चांगला ओळखतो आणि जाणतो…त्यांच्या साठी ती बातमीच असते…. टीआरपी चे गणित असते.. आणि भावनांचे खेळ असतो…मनाचा उद्रेक झालाय…. हो,कारण ही कथा आहे… आणि ती रोज घडणारी बातमी आहे…खर सांगायचं झालं ना,तर ती खरंच फक्त बातमी म्हणून राहतेय…आणि
नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे, अपेक्षा करतेय सगळे अगदी मजेत आहात!! तुम्ही दिलेल्या अप्रतिम आणि अगदी मनापासून दिलेल्या प्रतिसाद बद्दल…मी खरंच आभारी आहे.. वेळी-अवेळी केलेल्या पोस्ट ला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आणि अजून लिहिण्यासाठी प्रेरणा दिली.. आणि या प्रेरणे मधूनच एक नवीन संकल्पना आली.. याच ब्लॉग पोस्ट चे Audio स्वरूपात तुमच्या साठी याच कथा